Versions
MRV कायदा दुबळा झाला असल्याने, लोकांना योग्य न्याय मिळत नाही. दुष्ट सज्जनांवर विजय मिळवितात. म्हणजेच कायदा न्याय राहिलेला नाही. न्यायाचा जय होत नाही.
ERVMR कायदा दुबळा झाला असल्याने, लोकांना योग्य न्याय मिळत नाही. दुष्ट सज्जनांवर विजय मिळवितात. म्हणजेच कायदा न्याय राहिलेला नाही. न्यायाचा जय होत नाही.
IRVMR ह्यास्तव नियमशास्त्र कमकुवत झाले आहे,
आणि न्याय कोणत्याही वेळी टिकत नाही,
कारण दुष्ट नितीमानाला घेरतो,
त्यामुळे खोटा न्याय बाहेर येतो.”